खोपोली..(किशोर साळुंके ) ..काहीच दिवसांनी येणाऱ्या गणेशोत्सव सणासाठी श्री गजाननाचे आगमन होणर आहे. आशा या भक्ती भावाचा वातावरणात घरगुती व सार्वजनिक मंडळांमध्ये दिड दिवस, पाच दिवस, दाह दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने भाजपचे युवा नेते राहुल जाधव यांच्या ई- आरती संग्रहाचे प्रकाशन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज खोपोली मध्ये लोहना समाज हॉल येथे प्रकाशन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम माहिती असणाऱ्या राहुल जाधव यांनी भाजप मध्ये विविध जवाबदऱ्या संभाल्या आहॆ, सोशल मीडिया मध्ये सक्रीय असून त्यामध्ये चांगली पकड आहॆ.
या वेळी आमदार प्रशांत दादा ठाकुर यांनी सांगितले की आता हा काळ हा ऑनलाइनचा आहॆ ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन ऑर्डर्स व वेगवेगळ्या ऑनलाइन पद्धतीच्या तंत्रन्यांनाचा आहॆ. त्यामुळे अशा या ऑनलाइन तंत्रणयानावर्ती आपल्या सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध वाहव्या आणि ते चीर कल टिकावे असे ई-आरती संग्रह राहुल जाधव यांनी उपलब्ध करून दिले आहॆ.
राहुल जाधव यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य सातत्याने चालू ठेवले आहॆ, समाजाच्या वेगवेगळ्या वर्गा मध्ये आपले काम पोचावे या साठी ते सातत्याने प्रेयत्नाशील असतात.
या ई- आरती संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या चरणी राहुल साठी आशिर्वाद मागतो आणि त्याच बरोबरीने या आरती संग्रचा माध्यमातून सर्व नागरिकांना गणेशोत्सवाचा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment